दंडविधान

कवीमध्ये असं काही वेगळेपण असतं की, त्याच्याविषयी सगळ्यांनाच कुतूहल असतं. म्हणूनच तर कवींविषयी ‘निरंकुशः कवयः’ ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशा उक्ती जनमानसात पूर्वापार रूजलेल्या आहेत. ह्यातीलच एक उक्ती आहे, ती म्हणजे ‘कवी तो होता कसा आननी ?’ पण कवीच्या बाबतीत विचार करता त्याच्या आननापेक्षा महत्त्वाचं असतं ते त्याचं मन आणि एखाद्या कवीचा संग्रह जेव्हा समोर येतो, तेव्हा त्याच्या मनाचं आननच त्यातून दृग्गोचर होतं.

लेखक : मनोज सुरेंद्र पाठक / Manoj Surendra Pathak
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 150
किंमत : रु.