बाणगंगेच्या तीरी

90.00

संध्याकाळी तांबूस लाल धुळीबरोबर गायी घराला याव्यात आणि गुरा-वासरांच्या हंबरानं गाव व्याकूळ होऊन जावं. मंदिराच्या आरतीचा घंटानाद दूर माळरानावरही ऐकू यावा आणि हळू हळू चांदणं गावावर पसरून जावं. पहाटेला मोटेवरच्या गाण्यांनी, जात्यावरच्या ओव्यांनी गाव जागं व्हावं, असं कवीला आजही वाटतं.

परंतु आधुनिक युगात ते शक्य नाही ही खंत कवी मधुकर कवडे यांना अस्वस्थ करीत राहते. वड याना अस्वस्थ करीत राहते. म्हणूनच… सायंकाळी घंटानाद गावी ऐकू येत नाही संकरित गायी कुठे चरावया जात नाही… अशा नव्या युगाची ओवी ते सहज लिहू शकतात.

लेखक : मधुकर कवडे / Madhukar Kavde
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 80
किंमत : रु. 90