भुई तापाचे बळी

160.00

स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच क्षेत्रात नवेपण येत गेलं. आधुनिकता व यंत्रयुगाचे संदर्भ सगळ्याच जीवन व्यवहारात येत गेले.

मर्ढेकर, करंदीकरांच्या कवितेनंतर तर हे खूपच घट्टपणानं, सहजपणानं कविता – साहित्यात येत गेलं.

अनुभवांसकट जीवनातल्या प्रत्येक घालमेलीला लपेटून ही ‘नवता’ आली, आणि अनुभूतीसह नवी शब्द घटना साहित्याला वेटाळून राहिली. ग्रामीण जीवनातल्या शेती व्यवहारातही हे मोठ्या प्रमाणावर झालं.

लेखक : प्रभाकर महाजन / Prabhakar Mahajan
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 140
किंमत : रु.