भुईशास्त्र

120.00

ऐश्वर्य पाटेकरांच्या कवितेने मराठी कविता प्रगत झाली आहे. त्यांची कविता संवादी आणि रसिक वाचकांशी थेट बोलणारी आहे. सात्विक आणि स्वाभाविकपणाची लक्षणे कवितेत येणे वेगळेपणाचे आहे.

खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आजच्या युगात ऐश्वर्य पाटेकर यांची कविता स्वत:शी संवाद करता जनसंवादी होते.

लेखक : ऐश्वरी पाटेकर / Aishvari Patekar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 112
किंमत : रु. 120