चैत
₹225.00
जागतिकीकरणानंतर गावे बकाल होऊ लागली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडू लागला. खाजगी सावकारी वाढीस लागली. या स्थितीकडे ही कादंबरी लक्ष वेधते.
चित्रमय निवेदन शैली आणि बोलीभाषेतील प्रांजळ संवाद हा या कादंबरीचा विशेष सांगता येईल. अस्सल बोलीभाषेचा अनुभव इथे वाचकाला मुग्ध करील.
लेखक : द तु पाटील / D T Patil
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह / Mauj Prakashan Gruh
पाने : १३२
किंमत : रु. २२५/-
आयएसबीएन क्रमांक : ९७८-९३-५०९१-१९६-९
प्रकाशक संपर्क
मौज प्रकाशन गृह, मुंबई
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९