
बालकवींच्या निवडक कविता
अर्वाचीन मराठी कविता व निसर्गकविता असा विषय निघाला म्हणजे पहिलं नाव प्रामुख्यानं ओठांवर येतं ते बालकवींचं. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. अर्वाचीन मराठी कवितेतले एक महत्त्वाचे प्रतिभावंत कवी. केशवसुत, गोविंदाग्रज, रे. टिळक, भा. रा. तांबे या कवींच्या समकालीन कवी. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० जळगाव जिल्ह्यातील धरणगावचा.
लेखक : एन. डी. मनोहर / N. D. Manohar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 76
किंमत : रु.