शालेय ग्रंथालय व्यवस्थापन

150.00

विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचा काळ म्हणजे शालेय शिक्षणाचा काळ ! हा काळ संस्कारक्षम असतो. चांगल्या संस्काराने योग्य दिशा मिळते. याच काळात विद्यार्थ्याच्या भावनात्मक, बौध्दिक, मानसिक शक्तिचा विकास होतो.

म्हणून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला पोषक ठरेल असे शैक्षणिक वातावरण निर्माण केले पाहिजे.

लेखक : एस. एस. पाटील / S. S. Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 140
किंमत : रु. 150