ग्लोबल जत्रेतील छापील पुस्तकांची सविस्तर विशेष नोंद

ते आभाळ भीष्माचं होतं

पितामह भीष्माचार्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा इतका विस्तृत, मूलगामी आणि मर्मग्राही धांडोळा मराठी वाङ्मयात प्रथमच यथासांग चित्रित करण्याचे महत्कार्य 'ते आभाळ >>>

ऑपरेशन सिंदूर

२०२५ मधील पहलगाम हत्याकांड हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता, तो भारताच्या आत्म्यावरील आघात होता. देशाच्या सीमांचे, नागरिकांचे आणि राष्ट्रीय सन्मानाचे >>>

कोऽहं सोऽहम् – छापील आवृत्ती

या पुस्तकाचं शीर्षक - 'कोऽहं सोऽहम्' अर्थात 'मी कोण आहे?' या प्रश्नाचा शोध घेत स्वत:चे अस्तित्व जाणून घेण्यापर्यंतचा प्रवास! अत्यंत >>>

ग्लानिर्भवति भारत

अनुकरणीय लेखनशैली नसूनही अरुण साधू यांची विषयाची निवड आणि रोख-ठोक मांडणी यामुळे त्यांच्या कथा व कादंबऱ्यांचा वेगळाच बाज असतो. भाषेतून >>>

अंधारवाटा

अंधारवाटा ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. जयू ह्या मध्यमवर्गीय स्त्रीला वरच्या अत्याधुनिक भ्रष्ट नीतिमत्तेच्या वर्गात ठेवून ही कादंबरी एका शहरी >>>

कंगोरे

सकस कथानक आणि मानवी भावभावनांचे प्रतिक उभं करणारा कथासंग्रह. माणसाचं मन, जीवनानुभवाचे एकेक पापुद्रे आणि व्यावहारिक जगण्यातील गुंतागुंत यांची अप्रतिम >>>

अकुतोभय

लेखक : निलेश शेळके  अकुतोभय' म्हणजे ज्याला कुठूनही आणि कोणाकडूनही भय नाही असा. शीर्षकापासूनच वेगळेपण आणि नावीन्य जपणारा हा प्रा. नीलेश >>>