राष्ट्रपिता महात्मा गांधी

30.00

भारत देश हा महापुरुषांची भूमी म्हणून ओळखला जातो. येथे अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. श्रीराम, श्रीकृष्ण यांचेसारखे महान देवता पण याच भूमीवरचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले; परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले येथील स्वातंत्र्यसैनिकांनी. त्यामध्ये सर्वात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते म्हणजे महात्मा गांधी यांचे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात रामराज्य येईल असे गांधीजींचे स्वप्न होते. केवळ स्वातंत्र्यासाठी न लढता देशात समता, बंधुता प्रस्थापित करून स्वराज्य स्थापन करणे तसेच आदर्श राज्यकर्त्यांची निर्मिती करून देशात ‘सुराज्य’ स्थापित करणे यालाच गांधीजींनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते.

लेखक : मृण्मयी पाटील / Mrunmayi Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30