ग्लोबल जत्रेतील छापील पुस्तकांची सविस्तर विशेष नोंद

ग्लानिर्भवति भारत

अनुकरणीय लेखनशैली नसूनही अरुण साधू यांची विषयाची निवड आणि रोख-ठोक मांडणी यामुळे त्यांच्या कथा व कादंबऱ्यांचा वेगळाच बाज असतो. भाषेतून >>>

अंधारवाटा

अंधारवाटा ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. जयू ह्या मध्यमवर्गीय स्त्रीला वरच्या अत्याधुनिक भ्रष्ट नीतिमत्तेच्या वर्गात ठेवून ही कादंबरी एका शहरी >>>

कंगोरे

सकस कथानक आणि मानवी भावभावनांचे प्रतिक उभं करणारा कथासंग्रह. माणसाचं मन, जीवनानुभवाचे एकेक पापुद्रे आणि व्यावहारिक जगण्यातील गुंतागुंत यांची अप्रतिम >>>

अकुतोभय

अकुतोभय' म्हणजे ज्याला कुठूनही आणि कोणाकडूनही भय नाही असा. शीर्षकापासूनच वेगळेपण आणि नावीन्य जपणारा हा प्रा. नीलेश शेळके यांचा पहिलाच >>>